कोल्हापुर
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... साताऱ्यात भाषण सुरू असताना जरांगे पाटलांना आली भोवळ, धाडकन खाली बसले, VIDEO
Published On
By लातूर voice
सातारा : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू केला असून त्यांची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात आज आली. दरम्यान, आज जरांगे पाटील समाजबांधवांशी संवाद साधत असताना त्यांनी भोवळ आली [widget...
Read More... ऑलिम्पिकवीर कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळेला राज्यसरकारकडून 1 कोटींचे बक्षीस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
Published On
By लातूर voice
मुंबई : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसळेला त्याच्या कामगिरीबद्दल रेल्वे विभागाच्या वतीने अधिकारी बनवणार अशी घोषणा केली. तर दुसरीकडे आता राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बक्षीस जाहीर...
Read More... कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Published On
By लातूर voice
मुंबई/ कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास...
Read More... पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; कोल्हापूर, सांगलीला महापूराचा धोका
Published On
By लातूर voice
कोल्हापूर : राज्यात आज सर्वत्र पावसाने कहर घातलेला आहे. पुण्यात तर अनेक भागांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात संभाव्य महापुराची भीती व्यक्त केली जात आहे. त्या [widget...
Read More... विशाळगडावरील हिंसाचार; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Published On
By लातूर voice
मुंबई : राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात. पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड...
Read More... मोठी बातमी...राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती; 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख अर्ज दाखल
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: राज्यातील पोलीस दलात नौकरी करु पाहणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस दलातील 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. कारागृह विभागातील एक हजार 800 पदांसाठी तीन लाख 72 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले...
Read More... कोल्हापुरात कोयना एक्सप्रेसचा अपघात; दोन महिलांसह एका लहान मुलीला चिरडल्याने जागीच मृत्यू
Published On
By लातूर voice
कोल्हापूर/प्रतिनिधी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेसने दोन महिलांसह एका लहान मुलीला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे. रेल्वे रुळावरून चालत जाणाऱ्या दोन महिला आणि एका लहान मुलीला एक्सप्रेसने चिरडले आहे. काल रात्री 8 वाजण्याच्या...
Read More... कोल्हापुरच्या कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये राडा; मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
Published On
By लातूर voice
कोल्हापुर/प्रतिनिधी कोल्हापुरच्या कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल याची हत्या करण्यात आली आहे. मुन्ना हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने कोल्हापूर जिल्हा...
Read More... काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा हरवला; आमदार पी.एन.पाटील यांचे निधन
Published On
By लातूर voice
कोल्हापुर/प्रतिनिधी काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील यांचे आज गुरुवारी (23 मे 2024) निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी. एन. पाटील हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ होते तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव...
Read More... धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात; सातारा ACB ची मोठी कारवाई
Published On
By लातूर voice
सातारा : सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय येथील वरिष्ठ लिपिक (वर्ग-३) श्रीकृष्ण दामोदर पाथरे ( वय ५६) याला न्यास नोंदणी कामी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. [widget id="3886" type="Image Widget"] याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार या...
Read More... महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार ‘वंदे भारत’;मोदींनी दिले संकेत
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये नावाजली गेलेली वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातही मोठ्या पसंतीस उतरत आहे. सध्याचा विचार करता सध्या महाराष्ट्रात एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मात्र आणखी एका शहराला वंदे भारत एक्सप्रेस जोडली जाणार आहे. होय, आम्ही ज्या शहराबद्दल बोलत आहोत...
Read More... पहिल्या तीन टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
Published On
By लातूर voice
सातारा : देशातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान हे पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणार आहे. त्याचे कारण म्हणजे निवडणुकीचे पहिले दोन टप्पे संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेतील स्वर बदलला आहे. त्यांनी आता उघडपणे मुस्लीम समाजाला विरोध [widget...
Read More...